आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .

अपघातात 10 जणं जखमी .

सांगली - आषाढी वारी( Ashadhi Wari) करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वार

जिल्ह्यात चार महिन्यात 129 अपघातात 139 जणांचा मृत्यू
जुन्नरमध्ये बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू
पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे…व्यायाम करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू

सांगली – आषाढी वारी( Ashadhi Wari) करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत . तासगाव(Tasgaon) तालुक्यातील मनेराजुरी(Manerajuri) या ठिकाणी हा अपघात घडला. जखमींना तातडीने सांगली(Sangli) आणि मिरज(Miraj) येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा(Shirala) तालुक्यातील भागाईवाडी(Bhagaiwadi) व परिसरातील 60 वारकरी हे आषाढीवारी(Ashadhiwari) निमित्ताने पंढरपूरला( Pandharpur) गेले होते . आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा गावी परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला .

COMMENTS