Homeताज्या बातम्यादेश

भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

राजकोट ः गुजरात राज्यातील राजकोट येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त लक्झरी बस गुजरातमधील राजकोट येथून सुमारे 60 प्र

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
बीडमध्ये अपघातात चौघांचा जागीच मृत्यू
भीषण अपघात ! 3 जण जागीच ठार

राजकोट ः गुजरात राज्यातील राजकोट येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त लक्झरी बस गुजरातमधील राजकोट येथून सुमारे 60 प्रवाशांना घेऊन बलरामपूरच्या दिशेने निघाली होती. सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कोतवाली देहाट परिसरात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् क्षणार्धात बस समोरून येणार्‍या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

COMMENTS