उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले त्याला सरकार जबाबदार आहे अशी टीका जयंत पाटलांनी केली होती. यावर नारायण राणेंनी जयंत पाटलांना टोला लगावला. जयंत पाटलांचा अभ्यास नसल्याचं राणे म्हणाले. तसचं माझ्यावर बोलतना अभ्यास करून बोलावं, असा सल्ला राणेंनी पाटलांना दिला.
उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले त्याला सरकार जबाबदार आहे अशी टीका जयंत पाटलांनी केली होती. यावर नारायण राणेंनी जयंत पाटलांना टोला लगावला. जयंत पाटलांचा अभ्यास नसल्याचं राणे म्हणाले. तसचं माझ्यावर बोलतना अभ्यास करून बोलावं, असा सल्ला राणेंनी पाटलांना दिला.

COMMENTS