Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

  वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल होत असल्याने अधिक प्रमाणात  शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव  नाराजी व्यक्त करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे. 

श्रीरामपुरात मोकळ्या कांदा लिलावास सुरुवात
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतुन रोजगार निर्मिती
इस्लामपूर बाजार समितीवर शेतकरी परिवर्तन पॅनेलचा झेंडा फडकविणार

  वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल होत असल्याने अधिक प्रमाणात  शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव  नाराजी व्यक्त करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे. 

COMMENTS