Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

  वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल होत असल्याने अधिक प्रमाणात  शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव  नाराजी व्यक्त करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे. 

आगटीतल्या हुरड्याची अन हावळ्याची चव काही न्यारीच : फास्टफूडमध्ये अडकलेली पिढी यापासून दूरच
राज्यात लाखो हेक्टर शेतीचे नुकसान
स्वच्छता अभियानांतर्गत आंब्रळ टेबललँड पठारावर स्वच्छता मोहीम

  वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल होत असल्याने अधिक प्रमाणात  शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव  नाराजी व्यक्त करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे. 

COMMENTS