वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल होत असल्याने अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे.

वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल होत असल्याने अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे.
COMMENTS