इम्तियाज जलील यांनी भाजपवर हल्लाबोल केला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इम्तियाज जलील यांनी भाजपवर हल्लाबोल केला

भाजपाची फाटली म्हणून माघार घेतल्याचा टोला जलील यांनी लगावला.

औरंगाबाद प्रतिनिधी - इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर जलील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपाची

अपघाताला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार
दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा ः खा. जलील
खासदार जलील यांच्यावर पैशांचा पाऊस

औरंगाबाद प्रतिनिधी – इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर जलील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपाची फाटली म्हणून माघार घेतल्याचा टोला जलील यांनी लगावला. भाजप खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. राज्यभराचं लक्ष लागून असलेल्या अंधेरीतील पोटनिवडणुकीतून शेवटच्या क्षणी भाजपने माघार घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपावर जहरी टीका जलील यांनी केली आहे.

COMMENTS