Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

पालकमंत्र्यासह जिल्हा प्रशासनावर माजी मंत्री संजय देशमुख यांचा आरोप

यवतमाळ प्रतिनिधी -  शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, त्यांच्या बाजूने कुणीही आवाज उठवत नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना शेतकऱ्यांस

रायमोह कृषी मं.तील पीके करपली:अग्रीम मंजूर करा- शिवराम राऊत
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
कराड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराचा मुुलगा ठार

यवतमाळ प्रतिनिधी –  शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, त्यांच्या बाजूने कुणीही आवाज उठवत नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. लंपी आजाराचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली. हजारो जनावरांना बाधा झाली. जिल्ह्यातील निम्म्या गावात लसीकरण अजूनही करण्यात आले नाही. पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप माजी मंत्री संजय देशमुख यांनी केला आहे.

COMMENTS