तुर, हरभरा पिकांवर थंडीचा परिणाम ; शेतकरी अडचणीत 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुर, हरभरा पिकांवर थंडीचा परिणाम ; शेतकरी अडचणीत 

वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसुन येत आहे. वाढत्या थंडीमुळे व धुक्यामुळे तूरीचे पीक व हरभरा पिकावर परिणाम झाला आहे.दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत असल्याने तुर, हरभरा पीक धोक्यात आले आहे. आधीच पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यात थंडीची भर पडल्याने शेतकरी त्रस्त झाला.

शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी
निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन
Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसुन येत आहे. वाढत्या थंडीमुळे व धुक्यामुळे तूरीचे पीक व हरभरा पिकावर परिणाम झाला आहे.दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत असल्याने तुर, हरभरा पीक धोक्यात आले आहे. आधीच पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यात थंडीची भर पडल्याने शेतकरी त्रस्त झाला.

COMMENTS