Category: दखल
नियमबाह्य आणि माणुसकीहीन
प्रशासनाच्या हातात सूत्रं गेली, की काय होतं, याचा अनुभव पदोपदी येत असतो. [...]
ममता, भाजप राहुलच्या वाटेवर
कोरोनामुळं बाधितांचं प्रमाण दररोज पावणेतीन लाखांवर गेलं आहे. [...]
फडणवीसांची वकिली कुणासाठी?
पोलिसांना स्वतंत्रपणे कारभार करू द्यावा, त्यांच्या कारभारात हस्तक्षेप व्हायला नको, असं जे गळा काढून सांगत होते, तेच एखाद्यासाठी रात्री-बेरात्री पोलिस [...]
संकटाचंही क्षुद्र राजकारण
देशावर जेव्हा एखादं संकट येत असतं, तेव्हा त्याचा प्रतिकार सर्वांनी एकत्र येऊन करायचा असतो; परंतु संकटाचा इव्हेंट करायचा आणि संकटापेक्षा निवडणुकीचा प्र [...]
धरसोड धोरणाचा लसीलाही फटका
आंतरराष्ट्रीय व्यापारात सातत्य ठेवलं नाही, की जग मग विश्वास ठेवत नाही. भारतात जेव्हा तुटवडा निर्माण होतो, तेव्हा निर्यात बंद करण्याचं पाऊल उचललं जातं [...]
निरंजनी आखाड्याचं अंजन
गर्दी जिथं, कोरोना तिथं असं म्हटलं जातं. [...]
शब्द हेचि कातर
शब्द कसे असतात, त्यांची ताकद काय असते, त्यांच्यामुळं युद्ध कशी होतात, एखादा शब्द महाभारत कसं घडवतो, याचं वर्णन संत तुकारामांनी आपल्या अभंगात केलं आहे. [...]
सुखद वार्तेचे ढग
भारतातील शेती मॉन्सूनवर अवलंबून आहे. ठराविक काळात पाऊस पडला नाही, तर संपूर्ण अर्थचक्रच कोलमडतं. [...]
सरकारमुळंच कोरोनाचा संसर्ग
साथीच्या आजाराच्या काळात गर्दी टाळणं, एकमेकांच्या संपर्कात न येणं हाच हा आजार न पसरण्याचा सर्वांत प्रभावी उपाय असतो. [...]
रेमडेसिविरचा काळाबाजार
राज्यात सध्या मंत्र्यांच्या गैरव्यवहारांवर जेवढं लक्ष आहे, तेवढं लक्ष विरोधकांचं जनतेच्या हाल अपेष्टांकडं नाही. [...]