Category: दखल
महाराष्ट्र बनले निवडणूकीचे रणमैदान
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सरकारही गठित झाले. आता यापुढील राजकारणाच्या दृष्टीने देशभरात नव्या पद्धतीने बांधणी आणि राजकीय डावपेच केले जाती [...]
अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजितदादांचा नकार ?
राजकीय लढा संपला की, त्यातील यशापयशाचे खापर पक्षीय नेते घेत नाही. त्यामुळे, पराभवानंतर सत्तापक्ष पहिली गाज आणतो ती प्रशासनावर. सरकारी नोकरी अधिका [...]
चंद्राबाबू नायडू आणि सभापतीपद!
लोकसभा निवडणुकीचे परिणाम आले. मोदी यांनी प्रत्यक्षात तिसरा कार्यकाळ शपथ घेऊन सुरू केला. बहुमताचा प्रस्तावाला सामोरे जातील. यादरम्यान संघाचे मुखपत [...]
मोदी मंत्रिमंडळाचा चेहरा बहुजन !
नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व एक प्रकारचं अजब रसायन आहे. काल त्यांनी आपले जम्बो मंत्रिमंडळ बनवले. त्यामध्ये २७ मंत्री ओबीसी, १० एसी, ५ एसटी आणि [...]
शपथविधीसह आघाडी सरकारांचा काळ सुरू !
काल संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सहा खासदारांना दिल्लीहून फोन आले. आलेल्या फोनचा अर्थ असाच होता की, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. सहा जणांप [...]
मोदींचा शपथविधी आणि नितीश’ची जबाबदारी !
आज देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी होईल. मात्र, यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी एक काल मर्यादा दिली जाईल. या [...]
नव्या लोकसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही !
लोकसभा निवडणुकीचे निकाल पार पडले. यामध्ये कोणत्याही पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळाले नाही. परंतु, आघाडी म्हणून एनडीए आघाडीला एकंदरीत बहुमत मिळाले आह [...]
शेवटी निकालापर्यंत पोहचलो !
पाच वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल, आज सकाळपासूनच यायला सुरुवात होईल. यादरम्यान, सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर जे एक्झिट पोल वे [...]
एक्झिट पोल आणि वास्तव !
परवा देशात सातव्या आणि अंतिम फेरीचे मतदान पार पडल्यानंतर, लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून सादर केले गेले. यातील जवळपास [...]
अग्रवाल विरूध्द अग्रवाल, यातूनच येतेय सत्य बाहेर !
संकट आले की एकट्यानेच येत नाही; तर ती संकटाची मालिका आणते, अशा प्रकारची एक म्हण मराठी भाषेत आहे. अगदी त्याचाच प्रत्यय पुणे येथील पोर्षे कार अपघात [...]