Category: राजकारण
बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणार्यांची माहिती देण्याचे आवाहन
सातारा / प्रतिनिधी : बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणे गंभीर बाब असून अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास [...]
कराडमध्ये परिक्षा विद्यार्थ्यांची बडदास्त पालकांची; माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार
कराड / प्रतिनिधी : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान सीईटीच्या परीक्षेकरिता विविध जिल्ह्यातून आलेल [...]
मनसे-ठाकरे गटाचे युतीचे संकेत !
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त होत होती. अखेर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे [...]
वनव्यापासून वनसंपदेच्या बचावासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करा : ना. गणेश नाईक
सातारा / प्रतिनिधी : जंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत [...]
महाराणी ताराराणी समाधीकडे दुर्लक्ष होणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे
सातारा / प्रतिनिधी : मुगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचे शौर्य अतुलनीय आहे. इतिहासातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या समाधीस्थळाकडे शासनाचे [...]

एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री पवार
सातारा : कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला [...]

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री फडणवीस
बीड, दि. 19 : बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडप [...]

नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच!
मुंबई : राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या त [...]

विद्यार्थ्यांनो, पुस्तके वाचा, स्वतःला सक्षम बनवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : ‘विद्यार्थ्यांनो, पुस्तके ही तुमची खरी मित्र असून ती विचार करायला शिकवतात, कल्पनाशक्तीला पंख देण्यासोबत नवीन जगाला जोडण्याचे काम करीत अ [...]

ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना [...]