Category: महाराष्ट्र
राहुरी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : पालकमंत्री विखे
अहिल्यानगर दि.२८-राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मं [...]

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी
नाशिक, दि. २८ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण, पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत [...]

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु.२५५५ कोटी विमा नुकसान भरपाई
मुंबई, दि.२८ : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट [...]

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० मार्च रोजी महाराष्ट्र दौरा
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राह [...]
राहाता : बिबटयाच्या हल्ल्याने चिमुकलीचा करून अंत
राहाता : राहाता तालुक्यातील धनगरवाडी, चितळी, वाकडी,परिसरात बिबटयाचे तीन ते चार वर्षापासून वास्तव्य असताना काही महिन्यापूर्वी चितळी शिवारात एका नर [...]
बिलोलीमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करणार – लक्ष्मीकांत कलमूर्गे
नांदेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने युवा रोजगार परिषदेचे राष्ट [...]
महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना ; ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा
अहिल्यानगर :महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली असून या योजनेसाठी ऑनलाईन प [...]
शिवरायांचा पुतळा विटंबना : राहुरीत पाळला कडकडीत बंद
देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालिममधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना [...]
श्रीरामपूर नगर परिषदेच्यावतीने बीज गोळे बनविण्याची कार्यशाळा उत्साहात
श्रीरामपूर ; श्रीरामपूर नगर परिषदेचे 100 दिवशीय 7 कलमी कृती आराखडा या उपक्रमा अंतर्गत बीज गोल तयार करणे या उपक्रमासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने शहर [...]
सौर कृषी वाहिनी योजनेमुळे कृषीपंपांना मिळणार दिवसा वीज: जिल्हाधिकारी जलज शर्मा
नाशिक :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी आणलेल्या सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शे [...]
