Category: महाराष्ट्र

बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक ; शिक्षिकेच्या घरात आग लागल्याने घडली घटना
मुंबई : बारावीची परीक्षा होवून अनेक दिवसांचा कालावधी उलटला असून, उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रगतीपथावर असतांनाच एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तर [...]
तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदीला वेग
नवी दिल्ली : भारत सरकारने एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान(पीएम-आशा) ही योजना 15 व्या वित्त आयोगाच्या काळात 2025-26 पर्यंत सुरू ठ [...]

पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. १३: पानिपतच्या ‘काला अंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मरा [...]

विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धतेची प्रतिज्ञा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, वि [...]
शहा वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम पूर्ण : आ.आशुतोष काळे
कोपरगाव : सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राला जोडण्याचे लिंक लाईनचे काम पूर्ण झाले [...]
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन 2025-26 आर्थिक वर्षाचे 52 कोटी अंदाजपत्रक सादर
अहिल्यानगर : जिल्हा परिषदेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे 52 कोटी 54 लाख 90 हजार 426 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकार [...]

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
सातारा दि.12-महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रिती संगमावरील समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पव [...]

राज्यपालांकडून कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठाचा आढावा
सातारा/मुंबई, दि. १२ : सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी राज्यपाल तथा कु [...]
एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे नियोजन : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. १२: राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती म [...]

जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. १२ : राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानप [...]