Category: महाराष्ट्र

शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २१ : राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणिखते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासण [...]

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : ‘महाविस्तार एआय’ ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. २१ : कृषी विभागामार्फत तयार करण्या [...]

स्टार्टअपचे हब महाराष्ट्र स्टार्टअप्समध्ये संपूर्ण देशात अग्रेसर : उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई, दि. २१: स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. देशातील सर्वाधिक निधी प्राप् [...]
पोलीस मंत्री जयकुमार गोरे यांचे घरगडी : आ. रोहित पवार
सातारा / प्रतिनिधी : सरकारमध्ये मोठे पद असतानाही राज्यात न फिरता गावात राहून कुडबुड आणि दहशतीचे राजकारण करणार्यांविरोधात आम्ही नेहमीच बोलत आलो आहोत [...]

पुरंदर व कोपरगाव येथे बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारावे : क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. 21 : पुण्यातील पुरंदर व अहमदनगर येथील कोपरगाव येथे सुसज्ज बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यावे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत [...]
पावसाच्या पाण्याच्या बंदोबस्तासाठी युवक राष्ट्रवादीचे भर पावसात आंदोलन
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर येथे जयहिंद चित्रमंदीर परिसरात पावसाचे पाणी घर व दुकानात शिरून नागरिकांची दैना झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँ [...]

मुंबईत उभारणार अल्पसंख्याक वर्गातील मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय : अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. 21 : अल्पसंख्याक वर्गातील मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबईत अणुशक्तीनगर येथे मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद् [...]
उरूण-इस्लामपूर नाव बदलण्याचा कट : शाकिर तांबोळी
इतिहास, समाज आणि एकतेवरचा हल्लाइस्लामपूर / प्रतिनिधी : उरूण-इस्लामपूर या शहराच्या नावाच्या बदलाचा कट, जो काही धर्मांध, मनुवादी विचारांचे, संकुच [...]
युपीएससीद्वारे भारतीय वनसेवा परीक्षेत तेजस्विनी खांबे देशात 47 वी
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील तेजस्विनी राजाराम खांबे हिने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात 47 वा क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे. तिच्या [...]
राष्ट्रवादीचे एकत्रिकरण म्हणजे ओबीसी विरोधातील षडयंत्र !
महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय परंपरा कायम राहिलेली आहे की, राज्याचे राजकारण कायम वैचारिक आधारावर केले जाते. म्हणजे काँग्रेस असो, भाजपा असो, [...]