Category: ताज्या बातम्या
वीर जीवाजी महाले यांचे गुण स्वत:मध्ये आत्मसात करणे काळाची गरज – योगेश पिंपळे
नगर - प्रतिनिधी
शिवरत्न वीर जिवाजी महाले हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक होते. आपल्या राजावर निष्ठा कशी असते हे त्यांनी प् [...]
विश्वस्त पदाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याची संधी – सौरभ बोरा
नगर - प्रतिनिधी
भारतातील देवस्थाने येथील जनतेची प्रेरणास्थाने आहेत. प्रत्येक शहरातील, गावातील ग्रामदैवत हे तेथील भविकांचे श्रद्धास्थान असते. त्याच [...]
शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याने धुळे जिल्ह्यातील कॉ. काकुस्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)-
लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभा, संयुक्त किसान मोर्चा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने [...]
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे गरजेचे- रणजीतसिंह डिसले
संगमनेरी ( प्रतिनिधी )
प्रगत राष्ट्रासाठी व समाजासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून जागतिकीकरणामध्ये आपले विद्यार्थी अधिक सक्षमतेने वावरण्य [...]
नऊ दुर्गांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
अहमदनगर (प्रतिनिधी)-
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक [...]
मिटके यांनी डिग्रस प्रकरणात खाकी वर्दीचा अभिमान उंचावला -हरजितसिंह वधवा
अहमदनगर (प्रतिनिधी)-
डिग्रस प्रकरणात जीव धोक्यात घालून आरोपीच्या तावडीतून मुला-मुलींसह कुटुंबाची सुखरुप सुटका करुन शौर्य दाखविल्याबद्दल श्रीरामपू [...]
सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये राष्ट्रवादी शहरात लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवणार
अहमदनगर (प्रतिनिधी)-
शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकर्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालवि [...]
महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला -आ.अरुणकाका जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)-
महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात उत्कृष्ट कामगिरी करणार्या जिल्ह्यातील क्रिकेटपटू आरती केदार, अंबिका वाटाडे व श्रेया गडा [...]
ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
अहमदनगर (प्रतिनिधी)-
मागील काही महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने शहरातील नगर-कल्याण रोड, शिवाजीनगर येथील बालाजी सोसायटीतील महिलांनी नळाची पूज [...]
आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली… भातखळकरांचे टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी
“लखीमपूर घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली.
[...]
