Category: ताज्या बातम्या
महात्मा फुले यांचा मानवतावादी विचार देशाला पुढे नेणारा – लोकनेते बाळासाहेब थोरात
संगमनेर : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित,वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुर [...]
शेळीपालनांतील नवीन तंञज्ञान समजून घ्यावे : डाॅ.विठ्ठल विखे
लोणी : बदलत्या हवामानातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसाय हा अडचणीत आला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करून अतिरिक्त उत्प [...]
फुले दांपत्याचे गुण अंगीकारले तरच सुदृढ समाज निर्मिती होईल : अशोक देवढे
नगर : थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा अभ्यास सध्याच्या तरुणाईने केला पाहिजे.केवळ प् [...]
भिंगार अर्बन बँकेच्यावतीने युपीआय क्युआर कोड व मोबाईल बँकिंगचा शुभारंभ
नगर : आज प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन पद्धत सुरु झाली आहे. इंटरनेट बँकिंग खूपच सोयीस्कर आहे. यामुळे ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतात आण [...]
सांडपाणी शुद्धीकरणातून एकलहरे येथे वृक्ष व बागेचे संवर्धन ; महावितरणचा उपक्रम
नाशिक : महावितरने जलसंवर्धासाठी पुढाकार घेत दैनदिन वापरातून वाया जाणाऱ्या पाण्याचा म्हणजे मुख्यत्वे आंघोळ व इतर सांडपाण्याचा (ग्रेवॉटर) शुद [...]

ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना [...]

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
धुळे : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भ [...]

गुंतवणूक परिषद म्हणजे जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार : पालकमंत्री पाटील
जळगाव : उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून [...]

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी
नवी दिल्ली : भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे साजर [...]

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून मिशन मोडवर काम करावे : जलसंपदा मंत्री विखे
मुंबई दि. ११ :- जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे [...]