Category: मनोरंजन
चांदोली परिसरात अतिवृष्ठी सुरु; वारणा धरणातून विर्सग वाढविला
शिराळा / प्रतिनिधी : चांदोली, ता. शिराळा परिसरात अतिवृष्ठी सुरू असून सकाळी आठ वाजले पासून आवघ्या 8 तासात 58 मी. मी. पाऊस चांदोली येथील प्रज [...]
चांदोली धरणातून 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण 82.51 टक्के भरले आहे. परिणामी आज मंगळवारी दुपारी 12 वाजता धरणाचे दोन वक्राकार [...]
राजारामबापू कारखान्यातर्फे ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणास महिला रवाना
इस्लामपूर / प्रतिनीधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने व्हीएसआय,मांजरी बुद्रुक (पुणे) या शिखर संस्थेतील आयोजित ऊस शेती ’ज्ञा [...]
सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते तथा दिग्ददर्शक विवेक वाघ यांचे बुधवारी निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. अभिनेते मिलिंद शिंत्रे यां [...]
चांदोली येथे वीजनिर्मिती सुरू; पाणी साठ्यात वाढ
शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र 24 तास [...]
कराडकरांची तहान भागविण्यासाठी डॉ. अतुल भोसले मैदानात
कृष्णा समूहाच्या सुमारे 15 टँकरद्वारे शहरात अहोरात्र पाणीपुरवठा सुरूकराड / प्रतिनिधी : कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणी पुरवठा [...]
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा जिल्ह्यात दाखल : जिल्हाधिकारी
सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे जिल्ह्यात दाखल झाली असून शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख [...]
चांदोली परिसरात मुसळधार पाऊस; 110 मिलिमीटर पावसाची नोंद
शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरण परिसरात रविवारी सकाळी 7 वाजले पासून दुपारी 4 पर्यंत 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज येथे 119 मिलि [...]
”दिखाव्या”ची शासन आपल्या दारी ”योजना” आपल्या दारी नको : खटाव तालुक्यातील जनतेची अपेक्षा : तहसील कार्यालयात हेलपाटे मारून नागरिक बेजार
वडूज / आकाश यादव : खटाव तहसील कार्यालयाच्या माध्यमातून दि. 15 रोजी पासून ते 30 जुलै या कालावधीत शासन आपल्या दारी ही योजना राबविण्यात येणार आहे. योजना [...]
राजारामबापू साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकर्यांना फळझाडांचे वाटप
इस्लामपूर / प्रतिनिधी : शेतकर्यांना उत्पन्नाचे एक नवे साधन निर्माण व्हावे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात शेतकर्यांचा हातभार लागावा, या भावनेने राजा [...]