Category: देश

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली, ७ : सोलापूरचे प्रख्यात हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना हातमाग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘ संत कबीर हथकरघ [...]

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी : मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पाय [...]

या मंत्र्याचा भ्रष्टाचार ; उदघाटनानंतर काही तासांतच “पलावा” पुलाला खड्डे !
https://www.youtube.com/watch?v=3dIX4iHNsek
कल्याण शीळ रोडवरील नविन पलावा उड्डाण पुलाचे नुकतेच उदघाट्न होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला [...]

भाजप प्रवक्त्या ते हाय कोर्टाच्या न्यायमूर्ती देशाच्या लोकशाहीचा उलटा प्रवास सुरू !
https://www.youtube.com/watch?v=PUUH3ZZ-Ock
जानेवारी 2024 पर्यंत भाजप प्रवक्तेपद आणि भाजपच्या लीगल सेलच्या प्रमुखपदाची जबाबदारी असलेल्या आरती सा [...]
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता
मुंबई, दि. ७ : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात जून २०२५ मध्ये छत्रपती संभ [...]

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
मुंबई, दि. ६: उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरां [...]

विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 6 : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक [...]
राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबई : राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण् [...]

कबुतरखाना मानवी आरोग्य आणि भूतदया ; मानवी आरोग्यापेक्षा कबुतरखाना महत्वाचा का?
https://www.youtube.com/watch?v=-DJfO2I77mc
मुंबई :गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरुन सुरु असलेल्या वादानंतर न्यायलयाने कबुतर खाने बंद करा, [...]

डोंगरी ते दुबई.. हाजी मस्तानच्या गुन्हेगारी जगताचा उगम नेमका झाला कसा ?
https://www.youtube.com/watch?v=HgvlewVra1w
मुंबई : हाजी मस्तानचा खरा नाव मस्तान मिर्झा होता. त्याचा जन्म १९२६ साली तामिळनाडूतल्या कुडालोर जिल्ह [...]
