Category: शहरं
रावसाहेब घोडके” संविधान गुणगौरव” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
श्रीगोंदा :- पाटबंधारे खात्यामध्ये 37 वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर सायकलवर प्रथम दर्शनी संविधानाची उद्देशिका त्यामध्ये महामानवा [...]
कर्जतमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार!
जामखेड : अहिल्यानगर.ता. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रथमच प्रतिष्ठेच्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेच [...]
संजीवनीच्या ४४ अभियंत्यांची वार्षिक पॅकेज १७ लाखांवर नोकरीसाठी निवड
कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने यापुर्वीच एका नामांकित जापनीज कंपनीशी परस्पर सामंजस्य करार झाला असुन या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज [...]
समन्यायी कायद्यासह मेंढेगिरी-मांदाडे समिती अहवाल रद्द करा : दशरथ सावंत
अकोले : मांदाडे समिती अहवाल मराठीत उपलब्ध करून देवून त्यावर हरकती घेण्यास मुदतवाढ मिळावी. २००५ चासमन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढिगिरी मांदाडे दोन [...]
अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबतच : निशिकांत पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभीमानी मतदारांच्या जिवाला लागला आहे. राजकारणातील सततच्या बदलत्या घडा [...]
मांदाडे अहवाल अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांना उध्वस्त करणार : प्रा. सतिश राऊत
देवळाली प्रवरा : मेंढेगिरी समितीचे अहवालाचे पुनर्विलोकन साठी स्थापन केलेल्या मांदाडे समितीचा अहवाल सादर झाला आहे. यावर महाराष्ट्र जलसंपदा विभ [...]
आदिवासी आणि समाजकल्याणच्या निधीला कात्री ; लाडक्या बहिणीचा फटका; दोन्ही विभागाचे 7 हजार कोटी वळवले
मुंबर्ई : महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेच्या जोरावरच महायुतीला भरभरून मतदान मिळाले असून महायु [...]

बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक ; शिक्षिकेच्या घरात आग लागल्याने घडली घटना
मुंबई : बारावीची परीक्षा होवून अनेक दिवसांचा कालावधी उलटला असून, उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रगतीपथावर असतांनाच एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तर [...]

पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. १३: पानिपतच्या ‘काला अंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मरा [...]

विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धतेची प्रतिज्ञा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, वि [...]