Category: अहमदनगर
हरभरा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा : भोरे
लोणी : शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान समजून घेत लागवड करण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सल्ला आणि सु [...]
चैतन्यानंद स्वामी पुण्यतिथी सोहळ्याची जय्यत तयारी
देवळाली पानाची येथे 6 ते 13 जानेवारीदरम्यान शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहकडा । प्रतिनिधीआष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे सालाबादप्रमाण [...]
शेतकरी संरक्षण कायद्यासाठी भारतीय जनसंसदेचे आंदोलन
अहिल्यानगर ः शेतकर्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनसंसदेच्या वतीने 31 डिसेंबरच्या रात्री अहिल्यानगर आंदोलन करण्यात [...]
देशभरात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी लागल्या रांगानवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून [...]
भारतीय जनता पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर : सुषमा अंधारे
शिक्रापूर / प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीकडून निष्ठावंतांना डावलून उमेदवारी देण्याचे काम सुरु असून उमेदवारीच्या अर्जाच्या निमित्ताने सध्या राज [...]
विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन
शिक्रापूर / प्रतिनिधी : सध्या निवडणूकीचे दिवस असुन देखील राज्य सरकारने शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असून [...]
विजयस्तंभासह वढुतही लोटला भीमसागर
छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळांच्या समाधीचे दर्शनशिक्रापुर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथिल ऐतिहासीक विजयस्तंभास 208 व्या [...]
कोरेगावातील इतिहास हा मानवतेचा : प्रकाश आंबेडकर
शिक्रापूर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी शासनाकडून नागरिकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. कोरेगावातील [...]
श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदारवर गोळीबार
श्रीरामपूर : शहरात बुधवारी (दि. 31) दुपारी गोळीबाराची थरारक घटना घडून आल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी [...]
’संतश्री’ पुस्तक म्हणजे संतवृत्तीचा शब्दसंस्कार : डॉ.बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर : ग्रंथ हे गुरू आहेत, वाचन ही तपश्चर्या आहे,ती एक ज्ञानगंगा आहे. या गंगेच्या काठावरचे ’संतश्री’ पुस्तक म्हणजे संतवृत्तीचा शब्दसंस्कार [...]
