Author: Lokmanthan Social
औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे 31 ऑगस्ट रोजी शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखतीचे आयोजन
नांदेड प्रतिनिधी - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे वेल्डर 1, वायरमन 1, इलेक्ट्रीशियन 1, सुईग टेक्नॉलॉजी 1, एम्पॉयबीटी स्किल 1 या व् [...]
वसमतच्या जुन्या भागात विविध विकास कामासाठी 160 लक्ष रुपयांचा निधी मंजूर
वसमत प्रतिनिधी - वसमतचे विकासप्रिय आमदार राजु नवघरे यांच्या प्रयत्नाने वसमत शहराच्या जुन्या भागात शादीखाना बांधकामांसाठी 1 कोटी रुपये तर ईदगाह,कब [...]
वसमत येथून तब्बल 155 वाहनांचा ताफा तुळजाभवानीच्या दर्शनाला
वसमत प्रतिनिधी - वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण मासानिमित्त देवदर्शन यात्रा परळी वैजनाथ,तुळजापूर,पंढरपूर [...]
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक -गिरीश महाजन
नाशिक - राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत् [...]
बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांचा वाढदिवस युवक कॉंग्रेस तर्फे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
चांदवड प्रतिनिधी - बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव यांचा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमे करत साजरा करण्यात आला. याकरीता चांदवड विधानसभा [...]
चांदवडच्या शिष्टमंडळाचा मौदा नगरपंचायतीत अभ्यास दौरा 
चांदवड प्रतिनिधी - चांदवड येथील 20 जणांच्या शिष्टमंडळाने दि 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मौदा नगरपंचायत जि नागपूर येथे भेट देऊन [...]
व्यापारी संकुलातील गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी मंत्री छगन भुजबळ
नाशिक - येवला शहरातील व्यापारी संकुलाच्या गाळ्यांचे शेवटच्या टप्प्यातील तांत्रिक काम तातडीने पूर्ण करून व्यापाऱ्यांना गाळे वाटपाची प्रक्रिया महिन [...]
द्राक्षांच्या बागेवरील प्लास्टिकसाठी 50 टक्के अनुदान द्यावे ः खा. शरद पवार
पुणे/प्रतिनिधी : जागतिक तापमान वाढीमुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्षांच्या बागावर प्लास्टिकच्या आच्छा [...]
दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशनच्या भितींवर भारत विरोधी घोषणांमुळे खळबळ
नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतात पुढील महिन्यात 9 ते 10 सप्टेंबरला जी-20 संमेलनाचे आयोजन होणार आहे. त्याआधी राजधानी दिल्लीमध्ये वातावरण दुषित करण्या [...]
अखेर कुकी-मैतेई संघर्ष थांबणार ?
इम्फाळ/वृत्तसंस्था ः गेल्या साडेतीन महिन्यांपेक्षा अधिक महिन्यांपासूून मणिपूर जळतांना दिसून येत आहे. 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर अ [...]
