Author: Lokmanthan

मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
मुंबई, दि. 15 : ग्रंथ हे मनुष्याचे मित्र असावेत. प्रत्येकाने सतत वाचत राहिले पाहिजे. ही वाचनाची सवय मनुष्याला ज्ञान समृद्धी मिळवून देत असल्याचे प [...]
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका ;दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५’ चा दिमाखदार समारोप
अहिल्यानगर : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५' चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प [...]
आरक्षणाचा जांगडगुत्ता !
राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या सोबतच हैदराबाद गॅझेटिअर हा शब्द प्रथमच रूढ झाला. मात्र, या शब्दाची व्याप्ती आता सर्वच आंदोलनांमध्ये वाढायला लागल [...]

कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने’अंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर
अहिल्यानगर, दि. १४ : “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२५ – २६” अंतर्गत कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील १५ गावातील विविध तांडा, वाड [...]

के-हार्मनी फेस्टा : भारत-कोरिया मैत्री आणि संस्कृतीचा महोत्सव
मुंबई, दि. १४ : कोरिया प्रजासत्ताकाचा वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या साहाय्याने मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, वांद्रे कुर्ला सं [...]

तळोजा एमआयडीसीतील भूखंड विभाजन प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करावा : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई, दि. १४ : तळोजा एमआयडीसीतील भूखंड विभाजन प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी [...]

पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि. १४ :- राज्यात १७ हजार गावे सामुदायिक वन हक्क मिळण्यासाठी पात्र असून आतापर्यंत ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यात आले आहेत. उर्वरि [...]
बिहारच्या राजकारणात ‘पीके’ न चालणारं समीकरण !
बिहारचे राजकारण हे उत्तर प्रदेश पेक्षाही जातीय समीकरणावर अधिक स्पष्ट असते. बिहारमधील राजकारणात १९५५ पासूनच समाजवादी विचारांचा प्रभाव आहे. राम मन [...]

वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत – मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १३: वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात १५ नोव्हेंबरपर्यंत टॅक्सी, रिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरू करण्यासाठी मुदत देण्यात [...]

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी ‘एक नंबर’ वर ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल, ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची र [...]
