Author: Lokmanthan
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालया मुंबई शहर/उपनगर कार्यालयामार्फत सन 2025-26 या वर्षासाठी 50 टक्के अनुदान यो [...]

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचा संकल्प करा : पालकमंत्री डॉ. अशोक वुईके
चंद्रपूर : विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार [...]
केकेआरच्या दिल्लीवरील विजयाने आव्हान कायम
सुनिल नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. नाणेफेक गम [...]
निळवंडे आवर्तनातून पाझर तलावे व बंधारे भरून घेणार – आ. खताळ
संगमनेर : निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांना सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे.डाव्या कालव्याचे पाणी राहता तालु क्यापर्यंत आणि उजव्या कालव्या [...]
कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या अध्यक्षपदी विशाल गोर्डे
कोपरगाव : तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल गोर्डे (पुर्व भाग), सुनिल कदम (पश्चिम भाग) तर शहराध्यक्षपदी वैभव आढाव यांची नुकतीच [...]
सह्याद्री महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशन समारंभ व परिसंवाद
संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक वाडे व घराणे [...]
एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातुन एकरी उस उत्पादनांत हमखास वाढ : बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल हा ध्यास घेत काम केले त्याचाच अवलंब संजीवनीच्या कार्यक्षेत्रात स [...]
विविध समाजाच्या वतीने आयोजित सामाजिक सलोख्याची समतेची मिसळ
संगमनेर (प्रतिनिधी)--हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा [...]
मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका ;महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर [...]
सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा द्यावी : दिलीप जगदाळे
अहिल्यानगर :राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. याची प्रभ [...]
