Author: Lokmanthan
संगमनेरातील अस्वच्छते विरोधात नागरिकांचा नगरपालिकेत एल्गार
संगमनेर : सततच्या विकास कामांतून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात नगरपालिकेने स्वच्छ शहर,सुंदर शहर ही संकल्पना राबवत राज्य व देश पातळीवर स्वच्छतेच [...]
ग्रामपंचायत अधिकारी प्रबोधन दिंडीतून प्रशासन व जनतेतील सुसंवाद व्यापक होईल : शैलेश मोरे
अहिल्यानगर: ग्रामीण भागासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्या योजनांची प्रत्यक्ष गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात ग्रामपंचायत अधिका [...]
महाराजस्व शिबिरामुळे प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान : अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
श्रीरामपूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत [...]
युरिया खताचा बफर स्टॉक रिलीज करावा : विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव : पावसाने राज्यात काही प्रमाणात हजेरी लावल्याने अनेक भागांत शेतकरी बांधवांनी खरीप पिकांच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. मात्र, पेरणीच्या न [...]
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – माजी मंत्री थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी ) दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. हा व्यवसाय मोठा कष्टाचा आहे. संगमनेर तालुक्यामध्ये सुमार [...]
वारकरी श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक : डॉ. संतोष गिऱ्हे
अहिल्यानगर : वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या राहुरी-पंढरपूर पायी दिंडीचे नगर शहरात आगमन झाले. यानिमित्ताने जिल्हा क्रीडा कार [...]

युवकांनो रोजगार संधीचा लाभ घ्या- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
छत्रपती संभाजीनगर : पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात आलेल्या उद्योजकांकडे असलेल्या रिक्त जागांवर आपल्या कौशल्य व प्रशिक्षणानुसार प्राप्त ह [...]

जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी अद्यावत कौशल्य प्रशिक्षण- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात नजिकच्या काळात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. त्या [...]

श्री क्षेत्र कौंडण्यपूर शक्तिपीठ महामार्गाला जोडणार -पालकमंत्री बावनकुळे
अमरावती :शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपर्यंत जाणार आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रीक्षेत्र कौंडण्यपुरला जाण्याची सुविधा [...]

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. २७: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी [...]
