Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डबल इंजिनचे सरकार सत्तेत आल्यावर आमच्या सरकारने ठराव तयार केला व केंद्राला पाठवला- सहकार मंत्री अतुल सावे 

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार असल्यामुळे हा निर्णय लवकर घेण्यात आला संभाजी नगरचे नाव छत्रपती संभाजी नगर राह

हनुमानाच्या जन्मस्थळांचा वाद जुनाच ; पाच ठिकाणी जन्म झाल्याच्या पुराणकथा
करंजी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची सोय
शेतकर्‍यांची लूटमार करणार्‍या पं. स. अधिकारी, कर्मचार्‍यांरांना सुतासारखा सरळ करणार – अनिलदादा जगताप

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार असल्यामुळे हा निर्णय लवकर घेण्यात आला संभाजी नगरचे नाव छत्रपती संभाजी नगर राहावं पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्याबरोबर ठराव तयार केला आणि तो केंद्र शासनाला पाठवला होता आज अत्यंत आनंद झाला आहे की छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या नावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे खूप आनंद झाला आहे डबल सरकार आहे ज्यावेळेस सरकार एखादा निर्णय घेतो त्यावेळेस जनतेची भावना आहे आणि जनतेने आम्हाला कॉल दिला आहे आणि जनतेमुळेच खाली आणि वरती सरकार आमचा आलेल आहे आणि हा निर्णय योग्य राहील असे आम्हाला वाटते अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री अतुल सावी यांनी दिली

COMMENTS