पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

खोल पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

 भंडारा प्रतिनिधी : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ११ वी च्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा(Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी(

राजकीय मोर्चेबांधणी
स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हडकोच्या २ हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ
बालाजी रोहिलावार यांच्या देशी- विदेशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार

 भंडारा प्रतिनिधी : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ११ वी च्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा(Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी(Lakhni) तालुक्यातील चाना येथे घडली आहे. आदित्य विजय वाघाये ( 17 ) असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव असून तो स्व. निर्धनराव पाटील वाघाये(self Nirdhanrao Patil Bhagaye) कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीचा विद्यार्थी होता. आदित्य आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी चाना शेत शिवाराच्या नाल्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र बंधाऱ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

COMMENTS