Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदेंच्या नाराजीनाट्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता

मुंबई : महायुतीची मुंबईत होणारी बैठक टाळून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातार्‍यातील आपल्या मूळ गावी जाणे पसंद केले. त्यामुळे महायुतीम

नगरच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने ; खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार, सहा महिने चालणार काम
भजनलाल शर्मा होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
कोरेगाव भीमामध्ये अभिवादनासाठी उसळला भीमसागर

मुंबई : महायुतीची मुंबईत होणारी बैठक टाळून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातार्‍यातील आपल्या मूळ गावी जाणे पसंद केले. त्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसांनंतरही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार निवडण्यात आलेला नाही, त्यातच भाजपचा गटनेता देखील निवडण्यात न आल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे दिसून येत आहे.शिंदे यांच्या कथित नाराजीमुळे अद्याप सरकार स्थापन करता आले नाही. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या गोटातील हालचाली वाढल्या असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच राज्यातील भाजप नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

COMMENTS